लोकसंवाद


लोकसंवाद दिवाळी अंकातील साहित्य वाचनीय, चिंतनीय आणि मनोरंजकबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱया लेखांचा अंकात ऊहापोह केला जातो. कुठलाही एक वैचारिक, तात्विक विषय घेऊन परिसंवाद आयोजित केले जातात. त्यामध्ये प्रथितयश साहित्यिकांच्या चिंतनशील लिखाणाने दिवाळी अंक तेजोमय होतो. अनेक नवोदितांचे लेखही अंकाला सौंदर्याचा बहर आणतात. दरवर्षी लोकसंवादचा दिवाळी अंक व त्रैमासिक वैविध्यपूर्ण साहित्याने नटलेला असतो. निरनिराळे विषय वाचकांना उपलब्ध करुन दिल्यामुळे व साहित्याचा दर्जा उत्तम असल्यामुळे लोकसंवादचे अल्पावधीतच महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरही प्रसिद्धीचे वलय निर्माण झाले आहे.


http://www.loksanwad.com/

Leave a Reply